स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी भाषण सूत्रसंचालन PDF 2022 | swatantryacha amrut mahotsav nibandh in marathi bhashan in marathi hindi english ( आजादी का अमृत महोत्सव 2022 )
नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधूंनो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२- यावर्षी 15 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले असून त्यानिमित्त आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा ( आजादी का अमृत महोत्सव ) करत असून त्यानिमित्त प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी निमित्त विविध स्पर्धा घेत आहोत त्यामध्ये स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध स्पर्धा ( swatantryacha amrut mahotsav nibandh ) , स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भाषण स्पर्धा , स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चित्रकला स्पर्धा चित्रे रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन आपण या निमित्ताने करत आहोत. तसेच हर घर तिरंगा या योजने अंतर्गत आपणास प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरामध्ये तिरंगा फडकवायचा आहे आणि त्यासाठीच आम्ही आपणासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची थोडक्यात माहिती आम्ही तुम्हाला देणारा आहोत त्याचा उपयोग तुम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भाषण निबंध सूत्रसंचालन लिहिण्यासाठी किंवा देण्यासाठी नक्कीच उपयोग होईल !
🎯 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022 निबंध भाषण सूत्रसंचालन घोषणा घोषवाक्ये pdf swatantryacha amrut mahotsav nibandh bhashan pdf marathi hindi english ( आजादी का अमृत महोत्सव )
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध क्रमांक - 1
'तिरंगा' आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे. आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतीक आहे. तिरंगा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो.
आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी 'आजादी का अमृत महोत्सव' अंतरगत अंतर्गत 'हर घर तिरंगा ही मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम भारतीयांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकविण्याची प्रेरणा देते.
लोकांच्या हृदयात देशभक्ति जागृत करणे, आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविणे हा 'हर घर तिरंगा' या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे
'हर घर तिरंगा' या मोहिमे अंतर्गत ध्वजारोहण सर्व निवासस्थान, शासकीय, निम शासकीय कार्यालये, औद्योगिक संस्था, शाळा, विद्यालये इ. सर्व ठिकाणी केले जावे. तसेच
सर्व प्रसार माध्यमातून देशाभिमान व जनजागृती मोहिम राबवावी. तिरंगा आपल्या देशाची शान आहे ही मोहिम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी राष्ट्रध्वजाशी संबंधित सुचनांचे पालन करावे.तसेच भारताच्या प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा !
धन्यवाद वरील माहिती आपणास नक्कीच आवडली असेल वरील माहितीचा उपयोग करून आपण स्वतंत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साठी निबंध भाषण सूत्रसंचालन करण्यासाठी करू शकतात.
🎀 रक्षाबंधनला हे गिफ्ट कधीही देऊ नये नक्की बघा व्हिडिओ !
➡️ https://youtu.be/GVHVfMnqUk8
🎯 भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भाषण निबंध सूत्रसंचालन चारोळी कविता pdf ( swatantryacha amrut mahotsav nibandh bhashan marathi hindi english pdf ) ( आजादी का अमृत महोत्सव )
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध क्रमांक - 2
“घरो घरी तिरंगा फडकवू,
स्वातंत्र्याचा अमृतोत्सव .....
अभिमानाने साजरा, करू!”
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यातून स्वातंत्र्य मिळाले. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. आणि त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्तीने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत. याच क्षणाला अजरामर करण्यासाठी आणि स्वातंत्र्य लढयाची आठवण करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात केली. ही सुरुवात महात्मा गांधीच्या साबरमती आश्रमापासून १२ मार्च २०२१ पासून ७५ आठवड्यांसाठी करण्यात आली. अर्थात दोन वर्ष भारत देश अमृत महोत्सव साजरा करत राहील.
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना देशा तील ७५ ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यातील ७५ महत्वाच्या घटनांची आठवण केली जाणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आयोजनामध्ये स्वातंत्र्य लढयाची भावना व त्याग अनुभवता येणार आहे. देशातील सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल,
तसेच त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याचा संकल्प केला जाईल. या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारद्वारा देशाच्या व तिरंग्यांच्या सन्मा नासाठी 'हर घर तिरंगा' अभियान राबविले जाणार आहे.
आपला देश हा विकासाच्या उत्तुंग पातळीवर पोहोचला आहे. यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्यांना स्मरून आपला देश स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरा करत आहे. आणि हा अमृत महोत्सव साजरा करून भारताचा अभिमान संपूर्ण जगासमोर ठेवत आहे.
उत्सव हा अमृत महोत्सवाचा,
दिवस आहे स्वातंत्र्याच्या गौरवाचा,
वसा बाळगू आपण देशभक्तीचा..
जय हिंद ! जय भारत ।
आशा आहे की तुम्हाला स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सव निमित्त भाषण निबंध सूत्रसंचालन ( swatantryacha amrut mahotsav nibandh bhashan sutrsanchalan ) ( आजादी का अमृत महोत्सव ) आवडले असेल माहिती आवडल्यास शेअर करा .
FAQ -
Q. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव का साजरा केला जात आहे ?
Ans - १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यातून स्वातंत्र्य मिळाले. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. आणि त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्तीने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत.
Q. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध कसा लिहावा ?
ANS - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सुरुवात महात्मा गांधीच्या साबरमती आश्रमापासून १२ मार्च २०२१ पासून ७५ आठवड्यांसाठी करण्यात आली. अर्थात दोन वर्ष भारत देश अमृत महोत्सव साजरा करत राहील.
Q. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या दिवशी काय करायचे आहे ?
Ans - आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी 'आजादी का अमृत महोत्सव' अंतरगत अंतर्गत 'हर घर तिरंगा ही मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच विविध शाळा कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा भाषण स्पर्धा यांचे आयोजन केले जाणार आहे
🇮🇳 हे पण वाचा -
🆕 9 ऑगस्ट क्रांती दिन भाषण मराठी pdf
🆕 पहिल्या श्रावण सोमवार च्या हार्दिक शुभेच्छा संदेश
🇮🇳 15 augast swatantra din bhashan marathi pdf
🎯 जागतिक आदिवासी दिन भाषण
🆕 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध भाषण